बांधकाम कामगार योजना
आर्थिक शैक्षणिक: नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी कागदपत्रे: घेरलू कामगारांसाठी कल्याण योजनाकामगार विभाग – GR Imageराज्य स्वास्थ्य मंत्रालय ○ घेरलू कामगार कल्याण मंडळातर्फे:• अंत्यविधी सहाय्य: मृत कामगाराच्या वारसास रुपये ₹. २०००/-• प्रसूती लाभ : दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूतीकरीता रु. Read more
1 वर्षावरील जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठीचा अर्ज
मित्रांनो आपणास काही अर्ज किंवा प्रस्ताव किंवा इतर कार्यालयीन कामासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा मूत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. काही कारणास्तव आपली जन्म किंवा मृत्यूची नोंद झालेली नसते. आणि सध्या प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन झालेले जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र कॉपी अर्जासोबत जोडावी लागते. Read more
कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे? त्यासाठी काय केले पाहिजे ?
मित्रांनो, तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर त्यासाठी काय करावे ? कृषी सेवा केंद्र सुरु करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? तसेच त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील. तर या सर्व Read more
कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्या बाबत स्वयं घोषणापत्र
मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घोषणापत्रासाठी Read more
रहिवाशी स्वयं-घोषणापत्र
मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घोषणापत्रासाठी Read more
शिधापत्रिकेतून नाव कसे कमी करावे, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात ?
मित्रांनो, तुम्ही जर राशनकार्ड धारक असाल आणि जर तुम्हाला तुमच्या शिधापात्रीकेतून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात एक फॉर्म भरून तुमच्या तहसील कार्यालयात सादर करावा लागेल. शिधापात्रीकेतून नाव कमी करण्याचे महत्वाचे कारण एक तर Read more
केशरी, पिवळे आणि पांढरे राशन कार्ड तिहेरी योजना
मित्रांनो, केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत हि योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात 1 जून 1997 रोजी झाली. जे दारिद्र्य रेषेखाली गरीब कुटुंबे आहेत अशा कुटुंबाना कमी किमतीत अन्न धान्य मिळावे, या मुख्य उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात Read more









