महिलमध्ये सुरक्षितता भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमतेमध्ये हक्क देणे हो मूलभूत गरज आहे. भारलीय संस्कतीमध्ये पती-पत्नी यांना एकरूप “एक घटक मानला जातो. व प्राप्त संपती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान बाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घराची नोंद पती-पत्नी दोघांच्या नावे असणे अपेक्षित आहे. ब-याचवेळा पतीच्या निधनानंतर पत्नीच्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे
जावे लागते, जर आधीच पती-पत्नी चे नाव महसूली दप्तरात असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरक्षा म्हणून पती आणि पत्नीच्या संयुक नावे नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायत मध्ये पती-पत्नी च्या नावे नमुना नंबर 8 ला संयुक्तपणे नोंद करावे असे या शासन निर्णयात सांगितले आहे
राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गतग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका,जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटलपशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्तीकरणे बाबत.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू Read more
0 Comments